Success Stories : कापसाच्या पिकात अंतरपीक म्हणून अख्ख्या गावाने ‘मिरची’ लावली; एकरी दोन लाखांचा फायदा
<p style=”text-align: justify;”><strong>Farmer Success Stories :</strong> औरंगाबाद <strong>(<a href=”https://marathi.abplive.com/news/chhatrapati-sambhaji-nagar”>Aurangabad</a>)</strong> जिल्ह्यात शेतकरी दरवर्षी कापूस, तूर हे पारंपारिक पिके घेत आहेत. मात्र, पैठण तालुक्यातील हर्षी हे असे गाव आहे की, या गावात प्रथमच सर्व शेतकऱ्यांनी (<strong><a href=”https://marathi.abplive.com/topic/farmers”>Farmer</a></strong>) एकजुटीने कापसाच्या पिकात अंतरपीक म्हणून मिरचीची लागवड केली आहे. मागील वर्षी अतिवृष्टीच्या पावसाने कपाशीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. … Read more